आशिया खंडातील 18 महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य.
1)प्रियदर्शी अशोक - (इ. स. पूर्वी 3 टी व 4 थी शताब्दी) सम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होते. सम्राटाने स्वतःच्याराज्यात 84000 स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीयश्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असत. परदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थभिक्खुना पाठविले. संपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार करून धम्मराज्य स्थापित केले.
२) धर्मराज मिलिंद - (इ. स. पूर्व २ व ३ री शताब्दी) त्यांनी उत्तर दिले भारतात विशाल साम्राज्य स्थापित केले आणि सिकंदराहूनहीअधिक प्रदेश जिंकला. स. मिलिंद (मिनाण्टर) अतिशय विद्याव्यासंगी होता. तो कोणत्याही विद्वानासोबत शास्त्रार्थ करून त्यास हरवीतअसे. परंतु बौद्ध भिक्खू नागसेन यांनी त्याला शास्त्राथाँत हरवून बौद्ध धर्माची तत्वे अत्यंत कुशल त-हेने पटवून दिलीत. त्यांच्याशास्त्रार्थाचा ग्रंथ मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्न) या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या ग्रीक राजाचा जन्म अलेक्झांड्रियामध्ये झालेला होता.
3) कनिष्क - सम्राट कनिष्क कुषाण वंशाचा असून इ. सनाच्या प्रथम शताब्दी मध्ये इ. स. 78 ते 120 पर्यंत राज्यकारभार केला. याग्रीक राजाने बौद्धधम्माचा स्वीकार केला व चतुर्थ संगीतीचे आयोजन केले. आचार्य वसुमित्र संगीतीचे अध्यक्ष आणि महाकवी अश्वघोषउपाध्यक्ष होते. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांना लिपिवद्ध करण्यांत आले. स. अशोकानंतर स. कनिष्क सर्वात श्रेष्ठबौद्ध नरेश आणि बौद्धधामाचे संरक्षक गणले जातात. स. कनिष्काच्या काळापासूनच सर्वप्रथम बुद्ध प्रतिमा बनवायची प्रथा सुरु झाली. त्याचा मुलगा हुविष्क यानेदेखील बौद्धधम्मास चालना दिली.
4) हर्षवर्धन - (इ. स. 6 वी आणि 7 वी शताब्दी) बौद्धधम्माची बरीच सेवा केली. नालंदा विश्वविद्यालयासाठी पुष्कळ दानपुण्य केले. त्याच्या काळी 4500 संघाराम होते व त्यांत 3 लक्ष भिक्खू निवास करीत असत. त्याच्या 50 वर्षांच्या राज्यकाळात बौद्धधम्माचा खूपप्रचार-प्रसार झाला.
5) अंसुवर्मा - नेपाळच्या सातव्या शताब्दीचा राजा, प्रथम नरेश होता.
6) स्पॉंग - त्संग - गम् पो - ( इ. स. ६१७ ) तिबेटचा प्रथम सम्राट. त्याने तिबेटमधील भटक्या जमातींना सुसंस्कृत करून बौद्धधमाचाप्रसार केला.
7) लिआंग सम्राट ऊ - ती - (इ. स. 500 ते 550) चिनी बौद्ध धर्माच्या इतिहासातील उत्कृष्ठ युग, त्याने बौद्धधर्मास राजधर्माचा दर्जादिला.
😎 वांग किएन् - कोरियाचा स. वांग किएन् (इ. स. 935 ) ह्याने बौद्ध धम्मास राजाश्रय दिला. त्याने विशाल आणि अद्भुत बौद्धविहारांची स्थापना केली. त्याने स्थापलेल्या विहारांपैकी एक चतुष्कोण पाषाण स्तूप अजूनही बघावयास मिळतो.
9) शोतोकू - (इ. स. 592) सम्राट शोतोकू यास जपानचा धर्म - अशोक म्हणतात. त्याने कोरियाच्या भिक्खू हो-चे कडून बौद्धधम्माचेशिक्षण घेतले. बौद्धधम्मास राज्यधर्म घोषित केले. एक विहार, एक आश्रम आणि एक चिकित्सालय याप्रमाणे सर्व राज्यभर विद्येचाआणि आरोग्याचा प्रसार केली. आठ विश्वविद्यालयांची स्थापना केली.
10)) धम्मचेती - (इ. स. १४५० ) भिक्षु धम्मचेती ह्याने भिक्खु जीवनाचा त्याग करून राज्यकारभार सांभाळला आणि ब्रह्मदेशातबौद्धधम्माच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला त्याने ब्रह्मदेशाच्या भिक्खूना श्रीलंकेला पाठवून तेथून उपसंपदा घ्यावयास मदतकेली व त्यानंतर 16,000 भिक्खूनी त्यांच्याद्वारे उपसंपदा घेतली.
11) दुगामणी- सिंहल सम्राट दुड़गामणी (इ. स. पूर्व 101-177) त्याने प्रदेश काबीज करावयास अनेक लढाया केल्या. परंतु शेवटीधम्माच्या उन्नतिकरिता विहार, चैत्य आणि विशाल भवनांचे निर्माण केले. त्यास राष्ट्रीय वीर म्हणतात.
12) पराक्रमबाहू - (1120 - 40) चूलवंश या ग्रंथामध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याने चार महान कार्ये केलीत. बौद्धधम्माचीपुनस्थापना, सामंतांच्या सुरक्षेची व्यवस्था, शरणागतांचे रक्षण आणि जनतेस सुखी करणे, त्याच्या काळात गृहनिर्माण कलेची खूपप्रगती झाली.
13) कुबिले खान - सम्राट कुबिले खान (इ. स. 1250 – 90 ) तो हूण वंशाचा मंगोलिया चा वीर सम्राट होता. दोलोन नदीच्या उत्तरेसपश्चिम शांगतोन प्रांतात 3000 बौद्ध भिक्खू आणि 201 तावो आणि 200 कन्फ्यूशयी भिक्खुद्वारे बौद्ध संमेलन आयोजित केले. तेव्हावो भिक्खू बौद्ध भिक्खू झाले. चीनमध्ये आधीपासून बौद्धधम्माचा प्रसार होता, परंतु कुबिले खानाने तिबेटच्या भिक्खूना आमंत्रित करूनप्रसार केला. त्याने मंगोल भाषेत बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करविले, तसेच चिनी अनुवाद करविले. त्याच्या साम्राज्यात पंजाबमधील बराचप्रदेश सामील होता.
14) सूर्यवंशराम - (इ. स. 1350 ) सयाम देशाध्य बौद्धधम्माची खूप प्रगती झाली. सयाम ( = थायलंड) मध्ये बौद्धधम्म इ. सनाच्याप्रथम शताब्दीमधेच पोहोचला होता. त्याने सयामी लिपी तयार केली. त्याने अनेक विहार बनविले. मुख्य विहारात अठरा हात उंचीची भ. बुद्धांची उभी मूर्ती बसविली. त्याने स्वतः प्रव्रज्यादेखील घेतली. राजधानी सुखोजईस जाण्यास सडकांचे निर्माण केले.
15) जयवर्मा सप्तम - ( इ. स. 1180 - 1220) कम्बोजचा राजा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होता. त्याला कम्बोजचा अशोक म्हणतात. ज्याप्रमाणे हर्षवर्धनाच्या काळात वार्षिक आणि त्रैवार्षिक बौद्ध उत्सव करीत असत, तसेच उत्सव तो भरवीत असे.
16) फान्यून - (इ. स. 1350-1375 ) लाओस देशात बौद्धधम्माची स्थापना केली.
17 ) इन्द्रवर्मा द्वितीय - (इ. स. 860 - 890) चंपा प्रदेशात बौद्धनरेश म्हणून प्रसिद्धी मिळाली.
18) श्री विजयनाग- ( ई. स. 380 - 600 ) सुमात्रा द्वीपसमूहांचा राजा.
संदर्भ : बुद्धधम्म जिज्ञासा f लिनआशिया खंडातील 18 महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य.
1)प्रियदर्शी अशोक - (इ. स. पूर्वी 3 टी व 4 थी शताब्दी) सम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होते. सम्राटाने स्वतःच्याराज्यात 84000 स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीयश्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असत. परदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थभिक्खुना पाठविले. संपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार करून धम्मराज्य स्थापित केले.
२) धर्मराज मिलिंद - (इ. स. पूर्व २ व ३ री शताब्दी) त्यांनी उत्तर दिले भारतात विशाल साम्राज्य स्थापित केले आणि सिकंदराहूनहीअधिक प्रदेश जिंकला. स. मिलिंद (मिनाण्टर) अतिशय विद्याव्यासंगी होता. तो कोणत्याही विद्वानासोबत शास्त्रार्थ करून त्यास हरवीतअसे. परंतु बौद्ध भिक्खू नागसेन यांनी त्याला शास्त्राथाँत हरवून बौद्ध धर्माची तत्वे अत्यंत कुशल त-हेने पटवून दिलीत. त्यांच्याशास्त्रार्थाचा ग्रंथ मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्न) या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या ग्रीक राजाचा जन्म अलेक्झांड्रियामध्ये झालेला होता.
3) कनिष्क - सम्राट कनिष्क कुषाण वंशाचा असून इ. सनाच्या प्रथम शताब्दी मध्ये इ. स. 78 ते 120 पर्यंत राज्यकारभार केला. याग्रीक राजाने बौद्धधम्माचा स्वीकार केला व चतुर्थ संगीतीचे आयोजन केले. आचार्य वसुमित्र संगीतीचे अध्यक्ष आणि महाकवी अश्वघोषउपाध्यक्ष होते. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांना लिपिवद्ध करण्यांत आले. स. अशोकानंतर स. कनिष्क सर्वात श्रेष्ठबौद्ध नरेश आणि बौद्धधामाचे संरक्षक गणले जातात. स. कनिष्काच्या काळापासूनच सर्वप्रथम बुद्ध प्रतिमा बनवायची प्रथा सुरु झाली. त्याचा मुलगा हुविष्क यानेदेखील बौद्धधम्मास चालना दिली.
4) हर्षवर्धन - (इ. स. 6 वी आणि 7 वी शताब्दी) बौद्धधम्माची बरीच सेवा केली. नालंदा विश्वविद्यालयासाठी पुष्कळ दानपुण्य केले. त्याच्या काळी 4500 संघाराम होते व त्यांत 3 लक्ष भिक्खू निवास करीत असत. त्याच्या 50 वर्षांच्या राज्यकाळात बौद्धधम्माचा खूपप्रचार-प्रसार झाला.
5) अंसुवर्मा - नेपाळच्या सातव्या शताब्दीचा राजा, प्रथम नरेश होता.
6) स्पॉंग - त्संग - गम् पो - ( इ. स. ६१७ ) तिबेटचा प्रथम सम्राट. त्याने तिबेटमधील भटक्या जमातींना सुसंस्कृत करून बौद्धधमाचाप्रसार केला.
7) लिआंग सम्राट ऊ - ती - (इ. स. 500 ते 550) चिनी बौद्ध धर्माच्या इतिहासातील उत्कृष्ठ युग, त्याने बौद्धधर्मास राजधर्माचा दर्जादिला.
😎 वांग किएन् - कोरियाचा स. वांग किएन् (इ. स. 935 ) ह्याने बौद्ध धम्मास राजाश्रय दिला. त्याने विशाल आणि अद्भुत बौद्धविहारांची स्थापना केली. त्याने स्थापलेल्या विहारांपैकी एक चतुष्कोण पाषाण स्तूप अजूनही बघावयास मिळतो.
9) शोतोकू - (इ. स. 592) सम्राट शोतोकू यास जपानचा धर्म - अशोक म्हणतात. त्याने कोरियाच्या भिक्खू हो-चे कडून बौद्धधम्माचेशिक्षण घेतले. बौद्धधम्मास राज्यधर्म घोषित केले. एक विहार, एक आश्रम आणि एक चिकित्सालय याप्रमाणे सर्व राज्यभर विद्येचाआणि आरोग्याचा प्रसार केली. आठ विश्वविद्यालयांची स्थापना केली.
10)) धम्मचेती - (इ. स. १४५० ) भिक्षु धम्मचेती ह्याने भिक्खु जीवनाचा त्याग करून राज्यकारभार सांभाळला आणि ब्रह्मदेशातबौद्धधम्माच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला त्याने ब्रह्मदेशाच्या भिक्खूना श्रीलंकेला पाठवून तेथून उपसंपदा घ्यावयास मदतकेली व त्यानंतर 16,000 भिक्खूनी त्यांच्याद्वारे उपसंपदा घेतली.
11) दुगामणी- सिंहल सम्राट दुड़गामणी (इ. स. पूर्व 101-177) त्याने प्रदेश काबीज करावयास अनेक लढाया केल्या. परंतु शेवटीधम्माच्या उन्नतिकरिता विहार, चैत्य आणि विशाल भवनांचे निर्माण केले. त्यास राष्ट्रीय वीर म्हणतात.
12) पराक्रमबाहू - (1120 - 40) चूलवंश या ग्रंथामध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याने चार महान कार्ये केलीत. बौद्धधम्माचीपुनस्थापना, सामंतांच्या सुरक्षेची व्यवस्था, शरणागतांचे रक्षण आणि जनतेस सुखी करणे, त्याच्या काळात गृहनिर्माण कलेची खूपप्रगती झाली.
13) कुबिले खान - सम्राट कुबिले खान (इ. स. 1250 – 90 ) तो हूण वंशाचा मंगोलिया चा वीर सम्राट होता. दोलोन नदीच्या उत्तरेसपश्चिम शांगतोन प्रांतात 3000 बौद्ध भिक्खू आणि 201 तावो आणि 200 कन्फ्यूशयी भिक्खुद्वारे बौद्ध संमेलन आयोजित केले. तेव्हावो भिक्खू बौद्ध भिक्खू झाले. चीनमध्ये आधीपासून बौद्धधम्माचा प्रसार होता, परंतु कुबिले खानाने तिबेटच्या भिक्खूना आमंत्रित करूनप्रसार केला. त्याने मंगोल भाषेत बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करविले, तसेच चिनी अनुवाद करविले. त्याच्या साम्राज्यात पंजाबमधील बराचप्रदेश सामील होता.
14) सूर्यवंशराम - (इ. स. 1350 ) सयाम देशाध्य बौद्धधम्माची खूप प्रगती झाली. सयाम ( = थायलंड) मध्ये बौद्धधम्म इ. सनाच्याप्रथम शताब्दीमधेच पोहोचला होता. त्याने सयामी लिपी तयार केली. त्याने अनेक विहार बनविले. मुख्य विहारात अठरा हात उंचीची भ. बुद्धांची उभी मूर्ती बसविली. त्याने स्वतः प्रव्रज्यादेखील घेतली. राजधानी सुखोजईस जाण्यास सडकांचे निर्माण केले.
15) जयवर्मा सप्तम - ( इ. स. 1180 - 1220) कम्बोजचा राजा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होता. त्याला कम्बोजचा अशोक म्हणतात. ज्याप्रमाणे हर्षवर्धनाच्या काळात वार्षिक आणि त्रैवार्षिक बौद्ध उत्सव करीत असत, तसेच उत्सव तो भरवीत असे.
16) फान्यून - (इ. स. 1350-1375 ) लाओस देशात बौद्धधम्माची स्थापना केली.
17 ) इन्द्रवर्मा द्वितीय - (इ. स. 860 - 890) चंपा प्रदेशात बौद्धनरेश म्हणून प्रसिद्धी मिळाली.
18) श्री विजयनाग- ( ई. स. 380 - 600 ) सुमात्रा द्वीपसमूहांचा राजा.
संदर्भ : बुद्धधम्म जिज्ञासा f लिनआशिया खंडातील 18 महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य.
1)प्रियदर्शी अशोक - (इ. स. पूर्वी 3 टी व 4 थी शताब्दी) सम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होते. सम्राटाने स्वतःच्या राज्यात 84000 स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीय श्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असत. परदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थ भिक्खुना पाठविले. संपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार करून धम्मराज्य स्थापित केले.
२) धर्मराज मिलिंद - (इ. स. पूर्व २ व ३ री शताब्दी) त्यांनी उत्तर दिले भारतात विशाल साम्राज्य स्थापित केले आणि सिकंदराहूनही अधिक प्रदेश जिंकला. स. मिलिंद (मिनाण्टर) अतिशय विद्याव्यासंगी होता. तो कोणत्याही विद्वानासोबत शास्त्रार्थ करून त्यास हरवीत असे. परंतु बौद्ध भिक्खू नागसेन यांनी त्याला शास्त्राथाँत हरवून बौद्ध धर्माची तत्वे अत्यंत कुशल त-हेने पटवून दिलीत. त्यांच्या शास्त्रार्थाचा ग्रंथ मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्न) या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या ग्रीक राजाचा जन्म अलेक्झांड्रियामध्ये झालेला होता.
3) कनिष्क - सम्राट कनिष्क कुषाण वंशाचा असून इ. सनाच्या प्रथम शताब्दी मध्ये इ. स. 78 ते 120 पर्यंत राज्यकारभार केला. या ग्रीक राजाने बौद्धधम्माचा स्वीकार केला व चतुर्थ संगीतीचे आयोजन केले. आचार्य वसुमित्र संगीतीचे अध्यक्ष आणि महाकवी अश्वघोष उपाध्यक्ष होते. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांना लिपिवद्ध करण्यांत आले. स. अशोकानंतर स. कनिष्क सर्वात श्रेष्ठ बौद्ध नरेश आणि बौद्धधामाचे संरक्षक गणले जातात. स. कनिष्काच्या काळापासूनच सर्वप्रथम बुद्ध प्रतिमा बनवायची प्रथा सुरु झाली. त्याचा मुलगा हुविष्क यानेदेखील बौद्धधम्मास चालना दिली.
4) हर्षवर्धन - (इ. स. 6 वी आणि 7 वी शताब्दी) बौद्धधम्माची बरीच सेवा केली. नालंदा विश्वविद्यालयासाठी पुष्कळ दानपुण्य केले. त्याच्या काळी 4500 संघाराम होते व त्यांत 3 लक्ष भिक्खू निवास करीत असत. त्याच्या 50 वर्षांच्या राज्यकाळात बौद्धधम्माचा खूप प्रचार-प्रसार झाला.
5) अंसुवर्मा - नेपाळच्या सातव्या शताब्दीचा राजा, प्रथम नरेश होता.
6) स्पॉंग - त्संग - गम् पो - ( इ. स. ६१७ ) तिबेटचा प्रथम सम्राट. त्याने तिबेटमधील भटक्या जमातींना सुसंस्कृत करून बौद्धधमाचा प्रसार केला.
7) लिआंग सम्राट ऊ - ती - (इ. स. 500 ते 550) चिनी बौद्ध धर्माच्या इतिहासातील उत्कृष्ठ युग, त्याने बौद्धधर्मास राजधर्माचा दर्जा दिला.
😎 वांग किएन् - कोरियाचा स. वांग किएन् (इ. स. 935 ) ह्याने बौद्ध धम्मास राजाश्रय दिला. त्याने विशाल आणि अद्भुत बौद्ध विहारांची स्थापना केली. त्याने स्थापलेल्या विहारांपैकी एक चतुष्कोण पाषाण स्तूप अजूनही बघावयास मिळतो.
9) शोतोकू - (इ. स. 592) सम्राट शोतोकू यास जपानचा धर्म - अशोक म्हणतात. त्याने कोरियाच्या भिक्खू हो-चे कडून बौद्धधम्माचे शिक्षण घेतले. बौद्धधम्मास राज्यधर्म घोषित केले. एक विहार, एक आश्रम आणि एक चिकित्सालय याप्रमाणे सर्व राज्यभर विद्येचा आणि आरोग्याचा प्रसार केली. आठ विश्वविद्यालयांची स्थापना केली.
10)) धम्मचेती - (इ. स. १४५० ) भिक्षु धम्मचेती ह्याने भिक्खु जीवनाचा त्याग करून राज्यकारभार सांभाळला आणि ब्रह्मदेशात बौद्धधम्माच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला त्याने ब्रह्मदेशाच्या भिक्खूना श्रीलंकेला पाठवून तेथून उपसंपदा घ्यावयास मदत केली व त्यानंतर 16,000 भिक्खूनी त्यांच्याद्वारे उपसंपदा घेतली.
11) दुगामणी- सिंहल सम्राट दुड़गामणी (इ. स. पूर्व 101-177) त्याने प्रदेश काबीज करावयास अनेक लढाया केल्या. परंतु शेवटी धम्माच्या उन्नतिकरिता विहार, चैत्य आणि विशाल भवनांचे निर्माण केले. त्यास राष्ट्रीय वीर म्हणतात.
12) पराक्रमबाहू - (1120 - 40) चूलवंश या ग्रंथामध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याने चार महान कार्ये केलीत. बौद्धधम्माची पुनस्थापना, सामंतांच्या सुरक्षेची व्यवस्था, शरणागतांचे रक्षण आणि जनतेस सुखी करणे, त्याच्या काळात गृहनिर्माण कलेची खूप प्रगती झाली.
13) कुबिले खान - सम्राट कुबिले खान (इ. स. 1250 – 90 ) तो हूण वंशाचा मंगोलिया चा वीर सम्राट होता. दोलोन नदीच्या उत्तरेस पश्चिम शांगतोन प्रांतात 3000 बौद्ध भिक्खू आणि 201 तावो आणि 200 कन्फ्यूशयी भिक्खुद्वारे बौद्ध संमेलन आयोजित केले. तेव्हा वो भिक्खू बौद्ध भिक्खू झाले. चीनमध्ये आधीपासून बौद्धधम्माचा प्रसार होता, परंतु कुबिले खानाने तिबेटच्या भिक्खूना आमंत्रित करून प्रसार केला. त्याने मंगोल भाषेत बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करविले, तसेच चिनी अनुवाद करविले. त्याच्या साम्राज्यात पंजाबमधील बराच प्रदेश सामील होता.
14) सूर्यवंशराम - (इ. स. 1350 ) सयाम देशाध्य बौद्धधम्माची खूप प्रगती झाली. सयाम ( = थायलंड) मध्ये बौद्धधम्म इ. सनाच्या प्रथम शताब्दीमधेच पोहोचला होता. त्याने सयामी लिपी तयार केली. त्याने अनेक विहार बनविले. मुख्य विहारात अठरा हात उंचीची भ. बुद्धांची उभी मूर्ती बसविली. त्याने स्वतः प्रव्रज्यादेखील घेतली. राजधानी सुखोजईस जाण्यास सडकांचे निर्माण केले.
15) जयवर्मा सप्तम - ( इ. स. 1180 - 1220) कम्बोजचा राजा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होता. त्याला कम्बोजचा अशोक म्हणतात. ज्याप्रमाणे हर्षवर्धनाच्या काळात वार्षिक आणि त्रैवार्षिक बौद्ध उत्सव करीत असत, तसेच उत्सव तो भरवीत असे.
16) फान्यून - (इ. स. 1350-1375 ) लाओस देशात बौद्धधम्माची स्थापना केली.
17 ) इन्द्रवर्मा द्वितीय - (इ. स. 860 - 890) चंपा प्रदेशात बौद्धनरेश म्हणून प्रसिद्धी मिळाली.
18) श्री विजयनाग- ( ई. स. 380 - 600 ) सुमात्रा द्वीपसमूहांचा राजा.
संदर्भ : बुद्धधम्म जिज्ञासा f लिनआशिया खंडातील 18 महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य.
1)प्रियदर्शी अशोक - (इ. स. पूर्वी 3 टी व 4 थी शताब्दी) सम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होते. सम्राटाने स्वतःच्या राज्यात 84000 स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीय श्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असत. परदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थ भिक्खुना पाठविले. संपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार करून धम्मराज्य स्थापित केले.
२) धर्मराज मिलिंद - (इ. स. पूर्व २ व ३ री शताब्दी) त्यांनी उत्तर दिले भारतात विशाल साम्राज्य स्थापित केले आणि सिकंदराहूनही अधिक प्रदेश जिंकला. स. मिलिंद (मिनाण्टर) अतिशय विद्याव्यासंगी होता. तो कोणत्याही विद्वानासोबत शास्त्रार्थ करून त्यास हरवीत असे. परंतु बौद्ध भिक्खू नागसेन यांनी त्याला शास्त्राथाँत हरवून बौद्ध धर्माची तत्वे अत्यंत कुशल त-हेने पटवून दिलीत. त्यांच्या शास्त्रार्थाचा ग्रंथ मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्न) या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या ग्रीक राजाचा जन्म अलेक्झांड्रियामध्ये झालेला होता.
3) कनिष्क - सम्राट कनिष्क कुषाण वंशाचा असून इ. सनाच्या प्रथम शताब्दी मध्ये इ. स. 78 ते 120 पर्यंत राज्यकारभार केला. या ग्रीक राजाने बौद्धधम्माचा स्वीकार केला व चतुर्थ संगीतीचे आयोजन केले. आचार्य वसुमित्र संगीतीचे अध्यक्ष आणि महाकवी अश्वघोष उपाध्यक्ष होते. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांना लिपिवद्ध करण्यांत आले. स. अशोकानंतर स. कनिष्क सर्वात श्रेष्ठ बौद्ध नरेश आणि बौद्धधामाचे संरक्षक गणले जातात. स. कनिष्काच्या काळापासूनच सर्वप्रथम बुद्ध प्रतिमा बनवायची प्रथा सुरु झाली. त्याचा मुलगा हुविष्क यानेदेखील बौद्धधम्मास चालना दिली.
4) हर्षवर्धन - (इ. स. 6 वी आणि 7 वी शताब्दी) बौद्धधम्माची बरीच सेवा केली. नालंदा विश्वविद्यालयासाठी पुष्कळ दानपुण्य केले. त्याच्या काळी 4500 संघाराम होते व त्यांत 3 लक्ष भिक्खू निवास करीत असत. त्याच्या 50 वर्षांच्या राज्यकाळात बौद्धधम्माचा खूप प्रचार-प्रसार झाला.
5) अंसुवर्मा - नेपाळच्या सातव्या शताब्दीचा राजा, प्रथम नरेश होता.
6) स्पॉंग - त्संग - गम् पो - ( इ. स. ६१७ ) तिबेटचा प्रथम सम्राट. त्याने तिबेटमधील भटक्या जमातींना सुसंस्कृत करून बौद्धधमाचा प्रसार केला.
7) लिआंग सम्राट ऊ - ती - (इ. स. 500 ते 550) चिनी बौद्ध धर्माच्या इतिहासातील उत्कृष्ठ युग, त्याने बौद्धधर्मास राजधर्माचा दर्जा दिला.
😎 वांग किएन् - कोरियाचा स. वांग किएन् (इ. स. 935 ) ह्याने बौद्ध धम्मास राजाश्रय दिला. त्याने विशाल आणि अद्भुत बौद्ध विहारांची स्थापना केली. त्याने स्थापलेल्या विहारांपैकी एक चतुष्कोण पाषाण स्तूप अजूनही बघावयास मिळतो.
9) शोतोकू - (इ. स. 592) सम्राट शोतोकू यास जपानचा धर्म - अशोक म्हणतात. त्याने कोरियाच्या भिक्खू हो-चे कडून बौद्धधम्माचे शिक्षण घेतले. बौद्धधम्मास राज्यधर्म घोषित केले. एक विहार, एक आश्रम आणि एक चिकित्सालय याप्रमाणे सर्व राज्यभर विद्येचा आणि आरोग्याचा प्रसार केली. आठ विश्वविद्यालयांची स्थापना केली.
10)) धम्मचेती - (इ. स. १४५० ) भिक्षु धम्मचेती ह्याने भिक्खु जीवनाचा त्याग करून राज्यकारभार सांभाळला आणि ब्रह्मदेशात बौद्धधम्माच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला त्याने ब्रह्मदेशाच्या भिक्खूना श्रीलंकेला पाठवून तेथून उपसंपदा घ्यावयास मदत केली व त्यानंतर 16,000 भिक्खूनी त्यांच्याद्वारे उपसंपदा घेतली.
11) दुगामणी- सिंहल सम्राट दुड़गामणी (इ. स. पूर्व 101-177) त्याने प्रदेश काबीज करावयास अनेक लढाया केल्या. परंतु शेवटी धम्माच्या उन्नतिकरिता विहार, चैत्य आणि विशाल भवनांचे निर्माण केले. त्यास राष्ट्रीय वीर म्हणतात.
12) पराक्रमबाहू - (1120 - 40) चूलवंश या ग्रंथामध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याने चार महान कार्ये केलीत. बौद्धधम्माची पुनस्थापना, सामंतांच्या सुरक्षेची व्यवस्था, शरणागतांचे रक्षण आणि जनतेस सुखी करणे, त्याच्या काळात गृहनिर्माण कलेची खूप प्रगती झाली.
13) कुबिले खान - सम्राट कुबिले खान (इ. स. 1250 – 90 ) तो हूण वंशाचा मंगोलिया चा वीर सम्राट होता. दोलोन नदीच्या उत्तरेस पश्चिम शांगतोन प्रांतात 3000 बौद्ध भिक्खू आणि 201 तावो आणि 200 कन्फ्यूशयी भिक्खुद्वारे बौद्ध संमेलन आयोजित केले. तेव्हा वो भिक्खू बौद्ध भिक्खू झाले. चीनमध्ये आधीपासून बौद्धधम्माचा प्रसार होता, परंतु कुबिले खानाने तिबेटच्या भिक्खूना आमंत्रित करून प्रसार केला. त्याने मंगोल भाषेत बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करविले, तसेच चिनी अनुवाद करविले. त्याच्या साम्राज्यात पंजाबमधील बराच प्रदेश सामील होता.
14) सूर्यवंशराम - (इ. स. 1350 ) सयाम देशाध्य बौद्धधम्माची खूप प्रगती झाली. सयाम ( = थायलंड) मध्ये बौद्धधम्म इ. सनाच्या प्रथम शताब्दीमधेच पोहोचला होता. त्याने सयामी लिपी तयार केली. त्याने अनेक विहार बनविले. मुख्य विहारात अठरा हात उंचीची भ. बुद्धांची उभी मूर्ती बसविली. त्याने स्वतः प्रव्रज्यादेखील घेतली. राजधानी सुखोजईस जाण्यास सडकांचे निर्माण केले.
15) जयवर्मा सप्तम - ( इ. स. 1180 - 1220) कम्बोजचा राजा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होता. त्याला कम्बोजचा अशोक म्हणतात. ज्याप्रमाणे हर्षवर्धनाच्या काळात वार्षिक आणि त्रैवार्षिक बौद्ध उत्सव करीत असत, तसेच उत्सव तो भरवीत असे.
16) फान्यून - (इ. स. 1350-1375 ) लाओस देशात बौद्धधम्माची स्थापना केली.
17 ) इन्द्रवर्मा द्वितीय - (इ. स. 860 - 890) चंपा प्रदेशात बौद्धनरेश म्हणून प्रसिद्धी मिळाली.
18) श्री विजयनाग- ( ई. स. 380 - 600 ) सुमात्रा द्वीपसमूहांचा राजा.
संदर्भ : बुद्धधम्म जिज्ञासा f लिन
.🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌹🌹🌹
ट अशोक याची कारकीर्द खूप भरात होती. त्या काळी मगध साम्राज्यास शह देणारे कलिंग हे मगध च्या शेजारील राज्य , यावर पद्मनाभन राजा राज्य करीत होता , इ स वी सन पूर्व 262 साली मगध साम्राज्य आणि कालिंग यात अतिशय घनघोर युद्ध झाले , हे इतिहासातील एक सर्वात मोठे आणि विध्वंसक युद्ध मानले जाते , यात फार मोठी सैन्य हानी झाली होती.
सम्राट अशोक
म्राट अशोकाच्या कालखंडाविषयी माहिती मिळविण्यासाठी आपणास तत्कालीन पुरातत्त्वीय साधनांचा आधार घ्यावा लागतो. या साधनांमध्ये विविध इमारती, स्तूप, स्तंभ आणि विशेषत: शिलालेखांचा समावेश होतो. शिलालेखात कोरलेल्या माहितीच्या आधारे अशोकाचा काळ बर्याच प्रमाणात प्रकाशात आला. यात गिरिलेख महत्त्वाचे आहेत. असे चौदा गिरिलेख हे अशोकाच्या आज्ञा म्हणून महत्त्वाच्या आहेत. या गिरिलेखांमध्ये अहिंसा, प्रजाजनांची काळजी, कौटुंबिक जीवनाचरण, धर्मप्रसार- राज्यव्यवस्था, सामंजस्य अशा विविध विषयांचं विवेचन केलेलं आहे. गिरिलेखांमध्ये अशोकाचा उल्लेख 'देवानां प्रिय प्रियदर्शी राजा' असा आढळतो. गिरिलेखांप्रमाणेच अशोकाचे स्फुटलेख आणि स्तंभलेखही विशेष प्रसिद्ध आहेत. कालिंग युद्धात केलेल्या प्राणहानीमुळे अशोकाला उपरती झाली आणि आपल्या अंमलाखाली असलेल्या कालिंगमधील प्रजेला सुख मिळावे, अधिकारीवर्गाकडून त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, यासाठी कालिंग प्रांतासाठी वेगळी सवलतीची शासनपद्धती लागू केली होती. याविषयीची माहिती जैगड आणि धैली या ठिकाणी आढळलेल्या कालिंग लेखाद्वारे मिळते. अशोकाचे हे सर्व लेख विशेषत: पाली भाषेत आणि बरह्मी तसंच खरोष्टरई लिपीत लिहिलेले आहेत. हे शिलालेख कंदहार प्रांतापासून तामिळनाडूपर्यंत आणि सैराष्ट्रपासून कालिंगपर्यंत सर्वत्र आढळतात. त्यावरुन अशोकाच्या साम्राज्यविस्ताराची आपणास कल्पना येते.
सम्राट अशोकाच्या काळात प्रशासनाच्या सोयीसाठी विविध प्रांतांवर प्रांताधिकारी नेमले जात असत. यात सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सुराष्ट्र प्रांतावर तुशाश्च नावाच्या एका पारसिक अधिकार्याची नेमणूक केली होती. यावरुन अशोकाची विशाल दृष्टी दिसून येते. या राज्यव्यवस्थेत जमीन महसूल, पाटबंधारे, न्याय, जकात यासारखी खाती होतीच, पण त्याचबरोबर वैद्यकीय खातेही महत्त्वाचे होते. अहिंसावादी आणि भूतदयावादी अशोकाने केवळ माणसांसाठीच नव्हे तर पशुपक्ष्यांसाठीही रुग्णालये निर्माण केली होती. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्या काळी नालंदा, तक्षशीला यांसारखी विद्यापीठे जगप्रसिद्ध होती. अशोकाच्या काळात बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचे दिसून येत असून बौध्द धम्माला राजाश्रय प्राप्त करून दिला.
राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्थेबरोबरच अशोककालीन शिल्प आणि स्थापत्याचाही लेखकानं स्वतंत्रपणे परामर्ष घेतलेला आहे. या काळातल्या स्थापत्यामध्ये विहिरी, तलाव, रस्ते यांसारखी लोकोपयोगी बांधकामे, विहार, स्तूप, स्तंभ, मूर्ती, लेणी यांसारखी धार्मिक कामे तर राजवाडे, भव्य इमारती, शहरे इत्यादी बांधकामे असे प्रकार आढळतात. अशोकाने सुमारे चैर्योएंशी हजार स्तूप बांधल्याचे मानले जाते. त्यापैकी सांचीचा स्तूप जगप्रसिद्ध आहे. शिल्पकलेतही स्तंभनिर्मितीत या काळात प्रगती झाली होती. या शिल्पांमधील सिंहस्तंभशीर्ष, अशोकचक्र यासारख्या प्रतिकांना तर स्वतंत्र भारताची राजचिन्हे होण्याचा सन्मान मिळाला आहे. अशोकाने काश्मीरमधील श्रीनगर व नेपाळमधील देवपाटण ही शहरं वसविल्याचा उल्लेख आढळतो. सरोवरे, पाटबंधारे, कालवे यांसारखी बांधकामे अशोकाच्या जनहितदक्षत्वाचीच नव्हे, तत्कालीन स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचीही ग्वाही देतात. एकंदरीतच अशोकाच्या काळातील या सर्व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचं मनोवेधक दर्शन घडत.
#Team_ABCPR
(Ancient Buddhist Caves Preservation and Research)