सम्राट अशोक व आशिया खंडातील 18 महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य.

आशिया खंडातील 18 महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य.


1)प्रियदर्शी अशोक - (पूर्वी 3 टी  4 थी शताब्दीसम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होतेसम्राटाने स्वतःच्याराज्यात 84000 स्तूप उभारलेबौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरलेधर्मसगीराचे आयोजन केलेस्वपुत्रास  स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविलेमहामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीयश्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असतपरदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थभिक्खुना पाठविलेसंपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार करून धम्मराज्य स्थापित केले.


धर्मराज मिलिंद - (पूर्व    री शताब्दीत्यांनी उत्तर दिले भारतात विशाल साम्राज्य स्थापित केले आणि सिकंदराहूनहीअधिक प्रदेश जिंकलामिलिंद (मिनाण्टरअतिशय विद्याव्यासंगी होतातो कोणत्याही विद्वानासोबत शास्त्रार्थ करून त्यास हरवीतअसेपरंतु बौद्ध भिक्खू नागसेन यांनी त्याला शास्त्राथाँत हरवून बौद्ध धर्माची तत्वे अत्यंत कुशल -हेने पटवून दिलीतत्यांच्याशास्त्रार्थाचा ग्रंथ मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्नया नावाने प्रसिद्ध आहेह्या ग्रीक राजाचा जन्म अलेक्झांड्रियामध्ये झालेला होता


3) कनिष्क - सम्राट कनिष्क कुषाण वंशाचा असून सनाच्या प्रथम शताब्दी मध्ये . 78 ते 120 पर्यंत राज्यकारभार केलायाग्रीक राजाने बौद्धधम्माचा स्वीकार केला  चतुर्थ संगीतीचे आयोजन केलेआचार्य वसुमित्र संगीतीचे अध्यक्ष आणि महाकवी अश्वघोषउपाध्यक्ष होतेसुत्तपिटकविनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांना लिपिवद्ध करण्यांत आलेअशोकानंतर कनिष्क सर्वात श्रेष्ठबौद्ध नरेश आणि बौद्धधामाचे संरक्षक गणले जातातकनिष्काच्या काळापासूनच सर्वप्रथम बुद्ध प्रतिमा बनवायची प्रथा सुरु झालीत्याचा मुलगा हुविष्क यानेदेखील बौद्धधम्मास चालना दिली.


4) हर्षवर्धन - (. 6 वी आणि 7 वी शताब्दीबौद्धधम्माची बरीच सेवा केलीनालंदा विश्वविद्यालयासाठी पुष्कळ दानपुण्य केलेत्याच्या काळी 4500 संघाराम होते  त्यांत 3 लक्ष भिक्खू निवास करीत असतत्याच्या 50 वर्षांच्या राज्यकाळात बौद्धधम्माचा खूपप्रचार-प्रसार झाला


5) अंसुवर्मा - नेपाळच्या सातव्या शताब्दीचा राजाप्रथम नरेश होता.


6) स्पॉंग - त्संग - गम् पो - ( ६१७ ) तिबेटचा प्रथम सम्राटत्याने तिबेटमधील भटक्या जमातींना सुसंस्कृत करून बौद्धधमाचाप्रसार केला.


7) लिआंग सम्राट  - ती - (. 500 ते 550) चिनी बौद्ध धर्माच्या इतिहासातील उत्कृष्ठ युगत्याने बौद्धधर्मास राजधर्माचा दर्जादिला


😎 वांग किएन् - कोरियाचा वांग किएन् (. 935 ) ह्याने बौद्ध धम्मास राजाश्रय दिलात्याने विशाल आणि अद्भुत बौद्धविहारांची स्थापना केलीत्याने स्थापलेल्या विहारांपैकी एक चतुष्कोण पाषाण स्तूप अजूनही बघावयास मिळतो


9) शोतोकू - (. 592) सम्राट शोतोकू यास जपानचा धर्म - अशोक म्हणतातत्याने कोरियाच्या भिक्खू हो-चे कडून बौद्धधम्माचेशिक्षण घेतलेबौद्धधम्मास राज्यधर्म घोषित केलेएक विहारएक आश्रम आणि एक चिकित्सालय याप्रमाणे सर्व राज्यभर विद्येचाआणि आरोग्याचा प्रसार केलीआठ विश्वविद्यालयांची स्थापना केली


10)) धम्मचेती - (१४५० ) भिक्षु धम्मचेती ह्याने भिक्खु जीवनाचा त्याग करून राज्यकारभार सांभाळला आणि ब्रह्मदेशातबौद्धधम्माच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला त्याने ब्रह्मदेशाच्या भिक्खूना श्रीलंकेला पाठवून तेथून उपसंपदा घ्यावयास मदतकेली  त्यानंतर 16,000 भिक्खूनी त्यांच्याद्वारे उपसंपदा घेतली.


11) दुगामणीसिंहल सम्राट दुड़गामणी (पूर्व 101-177) त्याने प्रदेश काबीज करावयास अनेक लढाया केल्यापरंतु शेवटीधम्माच्या उन्नतिकरिता विहारचैत्य आणि विशाल भवनांचे निर्माण केलेत्यास राष्ट्रीय वीर म्हणतात.


12) पराक्रमबाहू - (1120 - 40) चूलवंश या ग्रंथामध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहेत्याने चार महान कार्ये केलीतबौद्धधम्माचीपुनस्थापनासामंतांच्या सुरक्षेची व्यवस्थाशरणागतांचे रक्षण आणि जनतेस सुखी करणेत्याच्या काळात गृहनिर्माण कलेची खूपप्रगती झाली


13) कुबिले खान - सम्राट कुबिले खान (. 1250 – 90 ) तो हूण वंशाचा मंगोलिया चा वीर सम्राट होतादोलोन नदीच्या उत्तरेसपश्चिम शांगतोन प्रांतात 3000 बौद्ध भिक्खू आणि 201 तावो आणि 200 कन्फ्यूशयी भिक्खुद्वारे बौद्ध संमेलन आयोजित केलेतेव्हावो भिक्खू बौद्ध भिक्खू झालेचीनमध्ये आधीपासून बौद्धधम्माचा प्रसार होतापरंतु कुबिले खानाने तिबेटच्या भिक्खूना आमंत्रित करूनप्रसार केलात्याने मंगोल भाषेत बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करविलेतसेच चिनी अनुवाद करविलेत्याच्या साम्राज्यात पंजाबमधील बराचप्रदेश सामील होता.


14) सूर्यवंशराम - (. 1350 ) सयाम देशाध्य बौद्धधम्माची खूप प्रगती झालीसयाम ( = थायलंडमध्ये बौद्धधम्म सनाच्याप्रथम शताब्दीमधेच पोहोचला होतात्याने सयामी लिपी तयार केलीत्याने अनेक विहार बनविलेमुख्य विहारात अठरा हात उंचीची बुद्धांची उभी मूर्ती बसविलीत्याने स्वतः प्रव्रज्यादेखील घेतलीराजधानी सुखोजईस जाण्यास सडकांचे निर्माण केले


15) जयवर्मा सप्तम - ( . 1180 - 1220) कम्बोजचा राजा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होतात्याला कम्बोजचा अशोक म्हणतातज्याप्रमाणे हर्षवर्धनाच्या काळात वार्षिक आणि त्रैवार्षिक बौद्ध उत्सव करीत असततसेच उत्सव तो भरवीत असे


16) फान्यून - (. 1350-1375 ) लाओस देशात बौद्धधम्माची स्थापना केली


17 ) इन्द्रवर्मा द्वितीय - (. 860 - 890) चंपा प्रदेशात बौद्धनरेश म्हणून प्रसिद्धी मिळाली


18) श्री विजयनाग- ( . 380 - 600 ) सुमात्रा द्वीपसमूहांचा राजा


संदर्भ : बुद्धधम्म जिज्ञासा f लिनआशिया खंडातील 18 महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य.


1)प्रियदर्शी अशोक - (पूर्वी 3 टी  4 थी शताब्दीसम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होतेसम्राटाने स्वतःच्याराज्यात 84000 स्तूप उभारलेबौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरलेधर्मसगीराचे आयोजन केलेस्वपुत्रास  स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविलेमहामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीयश्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असतपरदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थभिक्खुना पाठविलेसंपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार करून धम्मराज्य स्थापित केले.


धर्मराज मिलिंद - (पूर्व    री शताब्दीत्यांनी उत्तर दिले भारतात विशाल साम्राज्य स्थापित केले आणि सिकंदराहूनहीअधिक प्रदेश जिंकलामिलिंद (मिनाण्टरअतिशय विद्याव्यासंगी होतातो कोणत्याही विद्वानासोबत शास्त्रार्थ करून त्यास हरवीतअसेपरंतु बौद्ध भिक्खू नागसेन यांनी त्याला शास्त्राथाँत हरवून बौद्ध धर्माची तत्वे अत्यंत कुशल -हेने पटवून दिलीतत्यांच्याशास्त्रार्थाचा ग्रंथ मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्नया नावाने प्रसिद्ध आहेह्या ग्रीक राजाचा जन्म अलेक्झांड्रियामध्ये झालेला होता


3) कनिष्क - सम्राट कनिष्क कुषाण वंशाचा असून सनाच्या प्रथम शताब्दी मध्ये . 78 ते 120 पर्यंत राज्यकारभार केलायाग्रीक राजाने बौद्धधम्माचा स्वीकार केला  चतुर्थ संगीतीचे आयोजन केलेआचार्य वसुमित्र संगीतीचे अध्यक्ष आणि महाकवी अश्वघोषउपाध्यक्ष होतेसुत्तपिटकविनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांना लिपिवद्ध करण्यांत आलेअशोकानंतर कनिष्क सर्वात श्रेष्ठबौद्ध नरेश आणि बौद्धधामाचे संरक्षक गणले जातातकनिष्काच्या काळापासूनच सर्वप्रथम बुद्ध प्रतिमा बनवायची प्रथा सुरु झालीत्याचा मुलगा हुविष्क यानेदेखील बौद्धधम्मास चालना दिली.


4) हर्षवर्धन - (. 6 वी आणि 7 वी शताब्दीबौद्धधम्माची बरीच सेवा केलीनालंदा विश्वविद्यालयासाठी पुष्कळ दानपुण्य केलेत्याच्या काळी 4500 संघाराम होते  त्यांत 3 लक्ष भिक्खू निवास करीत असतत्याच्या 50 वर्षांच्या राज्यकाळात बौद्धधम्माचा खूपप्रचार-प्रसार झाला


5) अंसुवर्मा - नेपाळच्या सातव्या शताब्दीचा राजाप्रथम नरेश होता.


6) स्पॉंग - त्संग - गम् पो - ( ६१७ ) तिबेटचा प्रथम सम्राटत्याने तिबेटमधील भटक्या जमातींना सुसंस्कृत करून बौद्धधमाचाप्रसार केला.


7) लिआंग सम्राट  - ती - (. 500 ते 550) चिनी बौद्ध धर्माच्या इतिहासातील उत्कृष्ठ युगत्याने बौद्धधर्मास राजधर्माचा दर्जादिला


😎 वांग किएन् - कोरियाचा वांग किएन् (. 935 ) ह्याने बौद्ध धम्मास राजाश्रय दिलात्याने विशाल आणि अद्भुत बौद्धविहारांची स्थापना केलीत्याने स्थापलेल्या विहारांपैकी एक चतुष्कोण पाषाण स्तूप अजूनही बघावयास मिळतो


9) शोतोकू - (. 592) सम्राट शोतोकू यास जपानचा धर्म - अशोक म्हणतातत्याने कोरियाच्या भिक्खू हो-चे कडून बौद्धधम्माचेशिक्षण घेतलेबौद्धधम्मास राज्यधर्म घोषित केलेएक विहारएक आश्रम आणि एक चिकित्सालय याप्रमाणे सर्व राज्यभर विद्येचाआणि आरोग्याचा प्रसार केलीआठ विश्वविद्यालयांची स्थापना केली


10)) धम्मचेती - (१४५० ) भिक्षु धम्मचेती ह्याने भिक्खु जीवनाचा त्याग करून राज्यकारभार सांभाळला आणि ब्रह्मदेशातबौद्धधम्माच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला त्याने ब्रह्मदेशाच्या भिक्खूना श्रीलंकेला पाठवून तेथून उपसंपदा घ्यावयास मदतकेली  त्यानंतर 16,000 भिक्खूनी त्यांच्याद्वारे उपसंपदा घेतली.


11) दुगामणीसिंहल सम्राट दुड़गामणी (पूर्व 101-177) त्याने प्रदेश काबीज करावयास अनेक लढाया केल्यापरंतु शेवटीधम्माच्या उन्नतिकरिता विहारचैत्य आणि विशाल भवनांचे निर्माण केलेत्यास राष्ट्रीय वीर म्हणतात.


12) पराक्रमबाहू - (1120 - 40) चूलवंश या ग्रंथामध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहेत्याने चार महान कार्ये केलीतबौद्धधम्माचीपुनस्थापनासामंतांच्या सुरक्षेची व्यवस्थाशरणागतांचे रक्षण आणि जनतेस सुखी करणेत्याच्या काळात गृहनिर्माण कलेची खूपप्रगती झाली


13) कुबिले खान - सम्राट कुबिले खान (. 1250 – 90 ) तो हूण वंशाचा मंगोलिया चा वीर सम्राट होतादोलोन नदीच्या उत्तरेसपश्चिम शांगतोन प्रांतात 3000 बौद्ध भिक्खू आणि 201 तावो आणि 200 कन्फ्यूशयी भिक्खुद्वारे बौद्ध संमेलन आयोजित केलेतेव्हावो भिक्खू बौद्ध भिक्खू झालेचीनमध्ये आधीपासून बौद्धधम्माचा प्रसार होतापरंतु कुबिले खानाने तिबेटच्या भिक्खूना आमंत्रित करूनप्रसार केलात्याने मंगोल भाषेत बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करविलेतसेच चिनी अनुवाद करविलेत्याच्या साम्राज्यात पंजाबमधील बराचप्रदेश सामील होता.


14) सूर्यवंशराम - (. 1350 ) सयाम देशाध्य बौद्धधम्माची खूप प्रगती झालीसयाम ( = थायलंडमध्ये बौद्धधम्म सनाच्याप्रथम शताब्दीमधेच पोहोचला होतात्याने सयामी लिपी तयार केलीत्याने अनेक विहार बनविलेमुख्य विहारात अठरा हात उंचीची बुद्धांची उभी मूर्ती बसविलीत्याने स्वतः प्रव्रज्यादेखील घेतलीराजधानी सुखोजईस जाण्यास सडकांचे निर्माण केले


15) जयवर्मा सप्तम - ( . 1180 - 1220) कम्बोजचा राजा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होतात्याला कम्बोजचा अशोक म्हणतातज्याप्रमाणे हर्षवर्धनाच्या काळात वार्षिक आणि त्रैवार्षिक बौद्ध उत्सव करीत असततसेच उत्सव तो भरवीत असे


16) फान्यून - (. 1350-1375 ) लाओस देशात बौद्धधम्माची स्थापना केली


17 ) इन्द्रवर्मा द्वितीय - (. 860 - 890) चंपा प्रदेशात बौद्धनरेश म्हणून प्रसिद्धी मिळाली


18) श्री विजयनाग- ( . 380 - 600 ) सुमात्रा द्वीपसमूहांचा राजा


संदर्भ : बुद्धधम्म जिज्ञासा f लिनआशिया खंडातील 18 महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य.


1)प्रियदर्शी अशोक - (इ. स. पूर्वी 3 टी व 4 थी शताब्दी) सम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होते. सम्राटाने स्वतःच्या राज्यात 84000 स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीय श्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असत. परदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थ भिक्खुना पाठविले. संपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार करून धम्मराज्य स्थापित केले.


२) धर्मराज मिलिंद - (इ. स. पूर्व २ व ३ री शताब्दी) त्यांनी उत्तर दिले भारतात विशाल साम्राज्य स्थापित केले आणि सिकंदराहूनही अधिक प्रदेश जिंकला. स. मिलिंद (मिनाण्टर) अतिशय विद्याव्यासंगी होता. तो कोणत्याही विद्वानासोबत शास्त्रार्थ करून त्यास हरवीत असे. परंतु बौद्ध भिक्खू नागसेन यांनी त्याला शास्त्राथाँत हरवून बौद्ध धर्माची तत्वे अत्यंत कुशल त-हेने पटवून दिलीत. त्यांच्या शास्त्रार्थाचा ग्रंथ मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्न) या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या ग्रीक राजाचा जन्म अलेक्झांड्रियामध्ये झालेला होता. 


3) कनिष्क - सम्राट कनिष्क कुषाण वंशाचा असून इ. सनाच्या प्रथम शताब्दी मध्ये इ. स. 78 ते 120 पर्यंत राज्यकारभार केला. या ग्रीक राजाने बौद्धधम्माचा स्वीकार केला व चतुर्थ संगीतीचे आयोजन केले. आचार्य वसुमित्र संगीतीचे अध्यक्ष आणि महाकवी अश्वघोष उपाध्यक्ष होते. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांना लिपिवद्ध करण्यांत आले. स. अशोकानंतर स. कनिष्क सर्वात श्रेष्ठ बौद्ध नरेश आणि बौद्धधामाचे संरक्षक गणले जातात. स. कनिष्काच्या काळापासूनच सर्वप्रथम बुद्ध प्रतिमा बनवायची प्रथा सुरु झाली. त्याचा मुलगा हुविष्क यानेदेखील बौद्धधम्मास चालना दिली.


4) हर्षवर्धन - (इ. स. 6 वी आणि 7 वी शताब्दी) बौद्धधम्माची बरीच सेवा केली. नालंदा विश्वविद्यालयासाठी पुष्कळ दानपुण्य केले. त्याच्या काळी 4500 संघाराम होते व त्यांत 3 लक्ष भिक्खू निवास करीत असत. त्याच्या 50 वर्षांच्या राज्यकाळात बौद्धधम्माचा खूप प्रचार-प्रसार झाला. 


5) अंसुवर्मा - नेपाळच्या सातव्या शताब्दीचा राजा, प्रथम नरेश होता.


6) स्पॉंग - त्संग - गम् पो - ( इ. स. ६१७ ) तिबेटचा प्रथम सम्राट. त्याने तिबेटमधील भटक्या जमातींना सुसंस्कृत करून बौद्धधमाचा प्रसार केला.


7) लिआंग सम्राट ऊ - ती - (इ. स. 500 ते 550) चिनी बौद्ध धर्माच्या इतिहासातील उत्कृष्ठ युग, त्याने बौद्धधर्मास राजधर्माचा दर्जा दिला. 


😎 वांग किएन् - कोरियाचा स. वांग किएन् (इ. स. 935 ) ह्याने बौद्ध धम्मास राजाश्रय दिला. त्याने विशाल आणि अद्भुत बौद्ध विहारांची स्थापना केली. त्याने स्थापलेल्या विहारांपैकी एक चतुष्कोण पाषाण स्तूप अजूनही बघावयास मिळतो. 


9) शोतोकू - (इ. स. 592) सम्राट शोतोकू यास जपानचा धर्म - अशोक म्हणतात. त्याने कोरियाच्या भिक्खू हो-चे कडून बौद्धधम्माचे शिक्षण घेतले. बौद्धधम्मास राज्यधर्म घोषित केले. एक विहार, एक आश्रम आणि एक चिकित्सालय याप्रमाणे सर्व राज्यभर विद्येचा आणि आरोग्याचा प्रसार केली. आठ विश्वविद्यालयांची स्थापना केली. 


10)) धम्मचेती - (इ. स. १४५० ) भिक्षु धम्मचेती ह्याने भिक्खु जीवनाचा त्याग करून राज्यकारभार सांभाळला आणि ब्रह्मदेशात बौद्धधम्माच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला त्याने ब्रह्मदेशाच्या भिक्खूना श्रीलंकेला पाठवून तेथून उपसंपदा घ्यावयास मदत केली व त्यानंतर 16,000 भिक्खूनी त्यांच्याद्वारे उपसंपदा घेतली.


11) दुगामणी- सिंहल सम्राट दुड़गामणी (इ. स. पूर्व 101-177) त्याने प्रदेश काबीज करावयास अनेक लढाया केल्या. परंतु शेवटी धम्माच्या उन्नतिकरिता विहार, चैत्य आणि विशाल भवनांचे निर्माण केले. त्यास राष्ट्रीय वीर म्हणतात.


12) पराक्रमबाहू - (1120 - 40) चूलवंश या ग्रंथामध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याने चार महान कार्ये केलीत. बौद्धधम्माची पुनस्थापना, सामंतांच्या सुरक्षेची व्यवस्था, शरणागतांचे रक्षण आणि जनतेस सुखी करणे, त्याच्या काळात गृहनिर्माण कलेची खूप प्रगती झाली. 


13) कुबिले खान - सम्राट कुबिले खान (इ. स. 1250 – 90 ) तो हूण वंशाचा मंगोलिया चा वीर सम्राट होता. दोलोन नदीच्या उत्तरेस पश्चिम शांगतोन प्रांतात 3000 बौद्ध भिक्खू आणि 201 तावो आणि 200 कन्फ्यूशयी भिक्खुद्वारे बौद्ध संमेलन आयोजित केले. तेव्हा वो भिक्खू बौद्ध भिक्खू झाले. चीनमध्ये आधीपासून बौद्धधम्माचा प्रसार होता, परंतु कुबिले खानाने तिबेटच्या भिक्खूना आमंत्रित करून प्रसार केला. त्याने मंगोल भाषेत बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करविले, तसेच चिनी अनुवाद करविले. त्याच्या साम्राज्यात पंजाबमधील बराच प्रदेश सामील होता.


14) सूर्यवंशराम - (इ. स. 1350 ) सयाम देशाध्य बौद्धधम्माची खूप प्रगती झाली. सयाम ( = थायलंड) मध्ये बौद्धधम्म इ. सनाच्या प्रथम शताब्दीमधेच पोहोचला होता. त्याने सयामी लिपी तयार केली. त्याने अनेक विहार बनविले. मुख्य विहारात अठरा हात उंचीची भ. बुद्धांची उभी मूर्ती बसविली. त्याने स्वतः प्रव्रज्यादेखील घेतली. राजधानी सुखोजईस जाण्यास सडकांचे निर्माण केले. 


15) जयवर्मा सप्तम - ( इ. स. 1180 - 1220) कम्बोजचा राजा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होता. त्याला कम्बोजचा अशोक म्हणतात. ज्याप्रमाणे हर्षवर्धनाच्या काळात वार्षिक आणि त्रैवार्षिक बौद्ध उत्सव करीत असत, तसेच उत्सव तो भरवीत असे. 


16) फान्यून - (इ. स. 1350-1375 ) लाओस देशात बौद्धधम्माची स्थापना केली. 


17 ) इन्द्रवर्मा द्वितीय - (इ. स. 860 - 890) चंपा प्रदेशात बौद्धनरेश म्हणून प्रसिद्धी मिळाली. 


18) श्री विजयनाग- ( ई. स. 380 - 600 ) सुमात्रा द्वीपसमूहांचा राजा. 


संदर्भ : बुद्धधम्म जिज्ञासा f लिनआशिया खंडातील 18 महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य.


1)प्रियदर्शी अशोक - (इ. स. पूर्वी 3 टी व 4 थी शताब्दी) सम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होते. सम्राटाने स्वतःच्या राज्यात 84000 स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीय श्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असत. परदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थ भिक्खुना पाठविले. संपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार करून धम्मराज्य स्थापित केले.


२) धर्मराज मिलिंद - (इ. स. पूर्व २ व ३ री शताब्दी) त्यांनी उत्तर दिले भारतात विशाल साम्राज्य स्थापित केले आणि सिकंदराहूनही अधिक प्रदेश जिंकला. स. मिलिंद (मिनाण्टर) अतिशय विद्याव्यासंगी होता. तो कोणत्याही विद्वानासोबत शास्त्रार्थ करून त्यास हरवीत असे. परंतु बौद्ध भिक्खू नागसेन यांनी त्याला शास्त्राथाँत हरवून बौद्ध धर्माची तत्वे अत्यंत कुशल त-हेने पटवून दिलीत. त्यांच्या शास्त्रार्थाचा ग्रंथ मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्न) या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या ग्रीक राजाचा जन्म अलेक्झांड्रियामध्ये झालेला होता. 


3) कनिष्क - सम्राट कनिष्क कुषाण वंशाचा असून इ. सनाच्या प्रथम शताब्दी मध्ये इ. स. 78 ते 120 पर्यंत राज्यकारभार केला. या ग्रीक राजाने बौद्धधम्माचा स्वीकार केला व चतुर्थ संगीतीचे आयोजन केले. आचार्य वसुमित्र संगीतीचे अध्यक्ष आणि महाकवी अश्वघोष उपाध्यक्ष होते. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांना लिपिवद्ध करण्यांत आले. स. अशोकानंतर स. कनिष्क सर्वात श्रेष्ठ बौद्ध नरेश आणि बौद्धधामाचे संरक्षक गणले जातात. स. कनिष्काच्या काळापासूनच सर्वप्रथम बुद्ध प्रतिमा बनवायची प्रथा सुरु झाली. त्याचा मुलगा हुविष्क यानेदेखील बौद्धधम्मास चालना दिली.


4) हर्षवर्धन - (इ. स. 6 वी आणि 7 वी शताब्दी) बौद्धधम्माची बरीच सेवा केली. नालंदा विश्वविद्यालयासाठी पुष्कळ दानपुण्य केले. त्याच्या काळी 4500 संघाराम होते व त्यांत 3 लक्ष भिक्खू निवास करीत असत. त्याच्या 50 वर्षांच्या राज्यकाळात बौद्धधम्माचा खूप प्रचार-प्रसार झाला. 


5) अंसुवर्मा - नेपाळच्या सातव्या शताब्दीचा राजा, प्रथम नरेश होता.


6) स्पॉंग - त्संग - गम् पो - ( इ. स. ६१७ ) तिबेटचा प्रथम सम्राट. त्याने तिबेटमधील भटक्या जमातींना सुसंस्कृत करून बौद्धधमाचा प्रसार केला.


7) लिआंग सम्राट ऊ - ती - (इ. स. 500 ते 550) चिनी बौद्ध धर्माच्या इतिहासातील उत्कृष्ठ युग, त्याने बौद्धधर्मास राजधर्माचा दर्जा दिला. 


😎 वांग किएन् - कोरियाचा स. वांग किएन् (इ. स. 935 ) ह्याने बौद्ध धम्मास राजाश्रय दिला. त्याने विशाल आणि अद्भुत बौद्ध विहारांची स्थापना केली. त्याने स्थापलेल्या विहारांपैकी एक चतुष्कोण पाषाण स्तूप अजूनही बघावयास मिळतो. 


9) शोतोकू - (इ. स. 592) सम्राट शोतोकू यास जपानचा धर्म - अशोक म्हणतात. त्याने कोरियाच्या भिक्खू हो-चे कडून बौद्धधम्माचे शिक्षण घेतले. बौद्धधम्मास राज्यधर्म घोषित केले. एक विहार, एक आश्रम आणि एक चिकित्सालय याप्रमाणे सर्व राज्यभर विद्येचा आणि आरोग्याचा प्रसार केली. आठ विश्वविद्यालयांची स्थापना केली. 


10)) धम्मचेती - (इ. स. १४५० ) भिक्षु धम्मचेती ह्याने भिक्खु जीवनाचा त्याग करून राज्यकारभार सांभाळला आणि ब्रह्मदेशात बौद्धधम्माच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला त्याने ब्रह्मदेशाच्या भिक्खूना श्रीलंकेला पाठवून तेथून उपसंपदा घ्यावयास मदत केली व त्यानंतर 16,000 भिक्खूनी त्यांच्याद्वारे उपसंपदा घेतली.


11) दुगामणी- सिंहल सम्राट दुड़गामणी (इ. स. पूर्व 101-177) त्याने प्रदेश काबीज करावयास अनेक लढाया केल्या. परंतु शेवटी धम्माच्या उन्नतिकरिता विहार, चैत्य आणि विशाल भवनांचे निर्माण केले. त्यास राष्ट्रीय वीर म्हणतात.


12) पराक्रमबाहू - (1120 - 40) चूलवंश या ग्रंथामध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याने चार महान कार्ये केलीत. बौद्धधम्माची पुनस्थापना, सामंतांच्या सुरक्षेची व्यवस्था, शरणागतांचे रक्षण आणि जनतेस सुखी करणे, त्याच्या काळात गृहनिर्माण कलेची खूप प्रगती झाली. 


13) कुबिले खान - सम्राट कुबिले खान (इ. स. 1250 – 90 ) तो हूण वंशाचा मंगोलिया चा वीर सम्राट होता. दोलोन नदीच्या उत्तरेस पश्चिम शांगतोन प्रांतात 3000 बौद्ध भिक्खू आणि 201 तावो आणि 200 कन्फ्यूशयी भिक्खुद्वारे बौद्ध संमेलन आयोजित केले. तेव्हा वो भिक्खू बौद्ध भिक्खू झाले. चीनमध्ये आधीपासून बौद्धधम्माचा प्रसार होता, परंतु कुबिले खानाने तिबेटच्या भिक्खूना आमंत्रित करून प्रसार केला. त्याने मंगोल भाषेत बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करविले, तसेच चिनी अनुवाद करविले. त्याच्या साम्राज्यात पंजाबमधील बराच प्रदेश सामील होता.


14) सूर्यवंशराम - (इ. स. 1350 ) सयाम देशाध्य बौद्धधम्माची खूप प्रगती झाली. सयाम ( = थायलंड) मध्ये बौद्धधम्म इ. सनाच्या प्रथम शताब्दीमधेच पोहोचला होता. त्याने सयामी लिपी तयार केली. त्याने अनेक विहार बनविले. मुख्य विहारात अठरा हात उंचीची भ. बुद्धांची उभी मूर्ती बसविली. त्याने स्वतः प्रव्रज्यादेखील घेतली. राजधानी सुखोजईस जाण्यास सडकांचे निर्माण केले. 


15) जयवर्मा सप्तम - ( इ. स. 1180 - 1220) कम्बोजचा राजा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होता. त्याला कम्बोजचा अशोक म्हणतात. ज्याप्रमाणे हर्षवर्धनाच्या काळात वार्षिक आणि त्रैवार्षिक बौद्ध उत्सव करीत असत, तसेच उत्सव तो भरवीत असे. 


16) फान्यून - (इ. स. 1350-1375 ) लाओस देशात बौद्धधम्माची स्थापना केली. 


17 ) इन्द्रवर्मा द्वितीय - (इ. स. 860 - 890) चंपा प्रदेशात बौद्धनरेश म्हणून प्रसिद्धी मिळाली. 


18) श्री विजयनाग- ( ई. स. 380 - 600 ) सुमात्रा द्वीपसमूहांचा राजा. 


संदर्भ : बुद्धधम्म जिज्ञासा f लिन








.🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌹🌹🌹


बिहार....

 मगध साम्राज्य एकेकाळी खूप मोठे बलशाली साम्राज्य म्हणून नावलौकिक मिळालेलं साम्राज्य , मौर्य काळ ते गुप्त काळापर्यंत या भूभागास मगध या नावाने ओळखल्या जात असे.
   याची राजधानी पटलिग्राम ,पाटलीपुत्र आशा नावाने ओळखल्या जात असे  नंद कुळा नंतर     चंद्गुप्त मोर्या याने या साम्राज्याचा चांगलाच जम बसवला .
      या नंतर महान सम्राट प्रियदर्शी अशोक याने तर या साम्राज्याच्या सीमा दूर दूर पर्येंत वाढवल्या  अफगाणिस्ताना पासून तर बंगालच्या खाडी पर्यंत सम्राट अशोकाने आपले साम्राज्य विस्तारित केले एवढ्या मोठ्या भूभागावर एक छत्री राज्य केले .सम्रा

ट अशोक याची कारकीर्द खूप भरात होती. त्या काळी मगध साम्राज्यास शह देणारे कलिंग हे मगध च्या शेजारील राज्य , यावर पद्मनाभन राजा राज्य करीत होता , इ स वी सन पूर्व 262 साली मगध साम्राज्य आणि कालिंग यात अतिशय घनघोर युद्ध झाले , हे इतिहासातील एक सर्वात मोठे आणि विध्वंसक युद्ध मानले जाते , यात फार मोठी सैन्य हानी झाली होती.
       हे युद्ध महान सम्राट अशोकाने जिंकून आपले राज्य विस्तार केला अन फार मोठा भूभाग त्याने आपल्या साम्राज्यात मिळवला होता. 
        सम्राट अशोकाने एवढा मोठा विजय मिळवून ही तो या युद्धाच्या परिणामाने व्यथित झाला होता.  रणभूमी वर असंख्य सैनिकांचा खच पडला होता, कित्येक जन हे अपंग झाले होते, कोणाचे हात तर कोणाचे पाय कापले गेले होते, कित्येक हत्ती घोडे जायबंदी , मृत्युमुखी पडले होते.  यशाच्या विजयी उन्मादा नंतर तो युद्ध भूमी वर जेंव्हा आला आणि त्याने युद्धभूमीवरील हे दृश्य पाहिले .तेव्हा तोही फार व्यथित झाला . 

        जायबंदी , मृत्यू झालेल्या सैनिकांनच्या आप्तजणांच्या किंकाळ्या अन अपंग जायबंदी झालेल्या सैनिकांन वर बौद्ध भिक्षु  उपचार करत होते , त्यांना उचलून उपचारासाठी उपचार केंद्रात घेऊन जात होते.
         रण भूमी वरील तो विधवन्स अन त्या बौद्ध भिक्षूं करत असलेली शुश्रूषा पाहून सम्राट अशोक फार व्यथित झाला अन त्याने पुन्हा कधीही साम्राज्य विस्तारा साठी तलवार उचलणार नाही ही घोषणा केली.
          आणि बौद्ध धम्म स्वीकारून लोक कल्याणकारी बौद्ध धम्म प्रचार अन प्रसार करण्याचे  व्रत स्वीकारले अन ते पुरेपूर पाळले.
           धम्म प्रसारासाठी अशोकाने आपली मुलगी आणि मुलगा यांना देश विदेशाला पाठवून आणि 84 लक्ष बौद्ध विहार आपल्या पूर्ण साम्राज्यात बांधले आणि प्रसार केला, अनेक शिलालेख कोरले. विहार ,आरामघर , विद्यालय बांधले. 
           
            त्यामुळे सम्राट अशोकाने धम्म प्रसार, अन धम्म शिक्षणासाठी आपल्या राज्यात बौद्ध भिक्षु नां राहण्यासाठी खूप  "विहार " बांधले, शिक्षण घेण्यासाठी विद्यालय बांधले , त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे छोटे मोठे विहार, अन आरामालय दिसत होते ,अन त्यात ये जा करणारे भगव्या वस्त्रातली बौद्ध धम्मीय भिक्षुक विहार करतांना दिसत. म्हणून तेंव्हा त्या राज्याला काही जण विहार असे संबोधू लागले होते.
             पुढे हळूहळू बौद्ध धम्मीयांचा नाश होत गेला. तेथील बौद्ध धम्मीयांस असलेला राज्यश्रय गेला अन बौद्ध धम्म लोप पावला. 
             पण ,सम्राट अशोकाने जे असंख्य बौद्ध विहार बांधले होते ते तसेच होते, काळानारूप ते जमिनीत काही गाडल्या गेले काही वेगळ्या राज्यांनी वेगळ्या संस्कृती ने कब्जात केले.
              पुढे बाराव्या शतकात तुर्कीच्या आक्रमानी जिकडेतिकडे विहार पाहून या नागरास  " व या अक्षराचा ब " असा उल्लेख करून विहार या राज्यास बिहार " असे संबोधले.
              म्हणून असंख्य विहार असलेलं नगर हे बिहार झाले.  काहीच म्हणणे विहार म्हणजे फिरणे संचार करणे म्हणून विहार.. पण संचार हा बौद्ध भिक्षु आणि , बौद्ध प्रचार, प्रसारक ,आणि धम्म विद्यार्थ्यां हेच करत होते.  
               म्हणून आज जे बिहार हे राज्य आहे ,ते येथे असलेल्या असंख्य बौद्ध विहारा मुळेच आहे..

 महाबोधी विहार हे आज ही येथेच आहे. आणि कित्येक  बौद्ध विहार आहेत ज्या विहारातील बौद्ध मुर्त्याना शेंदूर फासून धार्मिक संस्कृतीक आक्रमण करून बौद्ध संस्कृती नष्ट केल्याचे पुरावे आज ही दिसत आहेत..

  या भूमीवर बुद्ध संस्कृतीची यशोगाथा आज ही तेवढ्याच जोमाने स्थिर आहे, हजारो वर्षे झाली , तोडली गाडली, पुरली तरी ही ..आपले अस्तित्व आज ही ही भूमी टिकून आहे..
   भारत भूमी ही बौद्ध भूमी आहे हे नकारुच शकत नाही...
 
  " भारत ही बुद्ध भूमीच आहे.."

नमो बुद्धाय....जय सम्राट अशोक..

संकलन... उपासक. 

            सम्राट अशोक 



म्राट अशोकाच्या कालखंडाविषयी माहिती मिळविण्यासाठी आपणास तत्कालीन पुरातत्त्वीय साधनांचा आधार घ्यावा लागतो. या साधनांमध्ये विविध इमारती, स्तूप, स्तंभ आणि विशेषत: शिलालेखांचा समावेश होतो. शिलालेखात कोरलेल्या माहितीच्या आधारे अशोकाचा काळ बर्‍याच प्रमाणात प्रकाशात आला. यात गिरिलेख महत्त्वाचे आहेत. असे चौदा गिरिलेख हे अशोकाच्या आज्ञा म्हणून महत्त्वाच्या आहेत. या गिरिलेखांमध्ये अहिंसा, प्रजाजनांची काळजी, कौटुंबिक जीवनाचरण, धर्मप्रसार- राज्यव्यवस्था, सामंजस्य अशा विविध विषयांचं विवेचन केलेलं आहे. गिरिलेखांमध्ये अशोकाचा उल्लेख 'देवानां प्रिय प्रियदर्शी राजा' असा आढळतो. गिरिलेखांप्रमाणेच अशोकाचे स्फुटलेख आणि स्तंभलेखही विशेष प्रसिद्ध आहेत. कालिंग युद्धात केलेल्या प्राणहानीमुळे अशोकाला उपरती झाली आणि आपल्या अंमलाखाली असलेल्या कालिंगमधील प्रजेला सुख मिळावे, अधिकारीवर्गाकडून त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, यासाठी कालिंग प्रांतासाठी वेगळी सवलतीची शासनपद्धती लागू केली होती. याविषयीची माहिती जैगड आणि धैली या ठिकाणी आढळलेल्या कालिंग लेखाद्वारे मिळते. अशोकाचे हे सर्व लेख विशेषत: पाली भाषेत आणि बरह्मी तसंच खरोष्टरई लिपीत लिहिलेले आहेत. हे शिलालेख कंदहार प्रांतापासून तामिळनाडूपर्यंत आणि सैराष्ट्रपासून कालिंगपर्यंत सर्वत्र आढळतात. त्यावरुन अशोकाच्या साम्राज्यविस्ताराची आपणास कल्पना येते.

सम्राट अशोकाच्या काळात प्रशासनाच्या सोयीसाठी विविध प्रांतांवर प्रांताधिकारी नेमले जात असत. यात सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सुराष्ट्र प्रांतावर तुशाश्च नावाच्या एका पारसिक अधिकार्‍याची नेमणूक केली होती. यावरुन अशोकाची विशाल दृष्टी दिसून येते. या राज्यव्यवस्थेत जमीन महसूल, पाटबंधारे, न्याय, जकात यासारखी खाती होतीच, पण त्याचबरोबर वैद्यकीय खातेही महत्त्वाचे होते. अहिंसावादी आणि भूतदयावादी अशोकाने केवळ माणसांसाठीच नव्हे तर पशुपक्ष्यांसाठीही रुग्णालये निर्माण केली होती. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्या काळी नालंदा, तक्षशीला यांसारखी विद्यापीठे जगप्रसिद्ध होती. अशोकाच्या काळात बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचे दिसून येत असून बौध्द धम्माला राजाश्रय प्राप्त करून दिला.

राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्थेबरोबरच अशोककालीन शिल्प आणि स्थापत्याचाही लेखकानं स्वतंत्रपणे परामर्ष घेतलेला आहे. या काळातल्या स्थापत्यामध्ये विहिरी, तलाव, रस्ते यांसारखी लोकोपयोगी बांधकामे, विहार, स्तूप, स्तंभ, मूर्ती, लेणी यांसारखी धार्मिक कामे तर राजवाडे, भव्य इमारती, शहरे इत्यादी बांधकामे असे प्रकार आढळतात. अशोकाने सुमारे चैर्‍योएंशी हजार स्तूप बांधल्याचे मानले जाते. त्यापैकी सांचीचा स्तूप जगप्रसिद्ध आहे. शिल्पकलेतही स्तंभनिर्मितीत या काळात प्रगती झाली होती. या शिल्पांमधील सिंहस्तंभशीर्ष, अशोकचक्र यासारख्या प्रतिकांना तर स्वतंत्र भारताची राजचिन्हे होण्याचा सन्मान मिळाला आहे. अशोकाने काश्मीरमधील श्रीनगर व नेपाळमधील देवपाटण ही शहरं वसविल्याचा उल्लेख आढळतो. सरोवरे, पाटबंधारे, कालवे यांसारखी बांधकामे अशोकाच्या जनहितदक्षत्वाचीच नव्हे, तत्कालीन स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचीही ग्वाही देतात. एकंदरीतच अशोकाच्या काळातील या सर्व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचं मनोवेधक दर्शन घडत.

#Team_ABCPR
(Ancient Buddhist Caves Preservation and Research)








काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना, अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चेंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते; पण अलेक्झांडरसारखा अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता; पण आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता; पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाचा बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीसखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकने कधीच बसवली नाही. 

मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वत:च्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणा-या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते.

— माधव कोंडविलकर (ग्रंथ - ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक’)




💐 💐 💐 💐 💐 💐 💐 💐 💐 💐 💐 💐 💐 

सम्राट अशोक राजाची मुलगी चारूलता.

बौद्ध साहित्यात सम्राट अशोक राजाची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र बद्दल खूप माहिती वाचण्यात आलेली आहे. परंतु सम्राट अशोक राजाला दुसरीही एक मुलगी होती आणि तिचे नाव चारुमती होते हे जास्त कोणाला ज्ञात नाही. सम्राट अशोक राजास पाच राण्या होत्या, त्या पैकी असंधिमित्रा ही दुसरी होती. तिने अशोक राजापासून दासीला झालेली कन्या दत्तक घेतली होती. तिचे नाव चारुमती होते. ती मोठी झाल्यावर तिचा विवाह नेपाळ येथील देवपाल क्षत्रिय या राजकुमारा बरोबर करण्यात आला. तेव्हापासून चारुमती ही तेथेच राहात होती.

पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत तिनेसुद्धा काठमांडूच्या खोऱ्यात थेरवादी बुद्ध धम्माचा प्रचार केला. अशोक राजाच्या उतारवयात जेव्हा पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा श्रीलंकेत स्थायिक झाले होते तेव्हा पित्याची काळजी चारुमतीने घेतली. तसेच त्याच्याबरोबर तिने धम्मयात्रा सुद्धा केली. तिच्या कारकिर्दीत तिने देवपटन येथे स्तुप बांधला तो चारुमती स्तूप म्हणून ओळखला जावू लागला. मात्र गेल्या हजारो वर्षात तो स्तुप हळूहळू विस्मरणात गेला. पुढे त्याचे नाव धनधोज स्तुप झाले व एक जुनी टेकडी म्हणून त्याची ओळख राहिली. तसेच त्याच्या आजूबाजूस वस्ती वाढल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले. पुरातत्व खात्यालासुद्धा चारुमती स्तुप कुठे आहे हे ज्ञात होत नव्हते.



परंतु २००२ मध्ये धनधोज स्तूपाचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले तेव्हा तेथील उत्खननात असंख्य छोट्या स्तूपांच्या प्रतिकृती सापडल्या. तसेच शंभराच्यावर लहान बुद्ध मूर्ती सापडल्या.आणि मुख्य म्हणजे तेथील विटांवर चारू-व- ती असे ब्राम्ही लिपीत कोरलेलेे आढळले. तसेच स्फटिका बरोबर सोने-चांदी यांची किरती, लिच्छवि आणि मल्ल यांच्या काळातील नाणी सापडली. तेथील पुरातत्ववेत्ते प्रकाश दर्नल यांनी सांगितले की विटेवर धम्मचक्राचा ठसा असून, दोन स्वस्तिक चिन्हे व चारुमतीचे नाव आढळल्यामुळे हा महत्वाचा स्तुप इतकी वर्षे दुर्लक्षित कसा राहिला याचे आश्चर्य वाटते.


चारुमती स्तूप
श्रीलंकेतील बौद्ध साहित्यात चारुमती स्तूपाबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे नेपाळमध्ये जेव्हा चारुमतीचा स्तुप ओळखला गेला तेव्हा मार्गदर्शनासाठी व नूतनीकरणाच्या देखरेखीसाठी श्रीलंकेतील भिक्खू आले होते. त्यावेळेस केलेल्या आव्हानानुसार प्राप्त झालेल्या दानामधून त्याचे नुतनीकरण केले गेले. आता चारुमती स्तुप हळूहळू पर्यटकांचे आकर्षण होत आहे

.
🌹 🌷 🌻 🌺 💐 ❤️ ❤️ 🌺 🌻 🌷 🌹 

चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जन्म तारखेचा दाखला  चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जन्म तारखेचा दाखला आहे जरूर वाचावे...! 
हे फायान यांच्या प्रवास वर्णनाचा इंग्रजी अनुवाद आहे. 

 




**** सम्राट अशोक जयंती-चैत्र शुक्ल अष्टमी बद्दल राजेंद्रप्रसाद सिंग यांनी दिलेला पुरावा.***

💠 मौर्यशासकों ने शुरू की जन्मदिन मनाने की परंपरा 💠

🔸 सम्राट अशोक को अष्टमी के दिन से विशेष लगाव था, ऐसे संकेत मिलते हैं। उसने प्रत्येक पक्ष की अष्टमी के दिन बैल, बकरा, भेड़ा, सुअर और इसी तरह के दूसरे जीवों का वध नहीं करने का आदेश जारी किया था। (पाटलिपुत्र की कथा, पृ.152)

🔹 अभी तक के ज्ञात इतिहास के अनुसार भारत में जन्मदिन मनाने की परंपरा मौर्यशासन में प्रारंभ हुई। भगवतशरण उपाध्याय ने स्ट्रेबो (अमेसिया, 64 ईपू.19ई) को उद्धृत करते हुए लिखा है कि चंद्रगुप्त मौर्य अपना जन्मदिन प्रतिवर्ष बड़े पर्व के रूप में धूमधाम से मनाया करता था। (वृहतर भारत पृ. 35-36)

🔸 सम्राट अशोक भी अपना वार्षिक जन्मोत्सव मनाया करता था तथा इतिहासकारों ने संकेत किया है कि ऐसे ही वार्षिकोत्सव के दिन उसने कैदियों को मुक्त करने की प्रथा प्रारंभ की थी। (प्राचीन भारत का राजनीतिक एवं सांस्कृतिक इतिहास, पृ.321)

🔹 पाटलिपुत्र के जिस वार्षिकोत्सव का जिक्र बड़े गर्व के साथ चीनी यात्री फाहियान (399-411 ई.) ने किया है, वह चैत्र शुक्ल अष्टमी के दिन मनाया जाता था। फाहियान ने लिखा है कि बीस बड़े और सुसज्जित रथों वाले विशाल जलूस प्रत्येक साल निकाले जाते हैं और साल के दूसरे महीने की आठवीं तिथि को इन्हें शहर में घुमाया जाता है। ऐसे जलूस और शहरों में भी निकाले जाते हैं। (प्राचीन भारत का इतिहास, बी.डी.महाजन, पृ.463)

🔸 कई इतिहासकारों ने फाहियान द्वारा उद्धृत वार्षिकोत्सव की तिथि को समझने में भूल की है। उन्होंने आज के चन्द्र कैलेंडर की माह गणना प्रणाली के मद्देनजर वैशाख मान लिया है। कारण कि आज की तारीख में वैशाख ही हिंदी कैलेंडर का दूसरा महीना है।

🔹 मगर फाहियान आज से कोई 1600 साल पहले गुप्तकाल में भारत आया था और उस समय में साल का प्रथम माह फाल्गुन था। आप कैलेंडर सुधार समिति (1955 ई.) की रिपोर्ट जाँच लें, जिसमें लिखा है कि जो उत्सव 1400 वर्ष पहले जिन ऋतुओं में मनाए जाते थे, वे 23 दिन पीछे हट चुके हैं। वर्तमान में वसंत संपात चैत्र में होता है। इसलिए चैत्र शुक्ल प्रतिपदा को वर्ष का प्रथम दिन मनाया जाता है। वसंत संपात प्रतिवर्ष 20:24.48 मिनिट पहले हो जाता है। इसलिए फाहियान के समय में संवत्सर का प्रथम माह फाल्गुन था और साल का दूसरा महीना चैत्र था।

🔸 इसलिए फाहियान ने जिस वार्षिकोत्सव का अपने यात्रा-विवरण में जिक्र किया है, वह चैत्र शुक्ल अष्टमी को मनाया जानेवाला अशोकाष्टमी है। अशोकाष्टमी का विस्तृत विवरण हमें कृत्यरत्नावली, कूर्मपुराण तथा व्रत परिचय में मिलता है। (पुराणकोश, पृ.36)

🔹 मगर पौराणिक संदर्भों की अशोकाष्टमी में अशोक वृक्ष का महत्व स्थापित है। अब आप अशोक वृक्ष और सम्राट अशोक के बीच संबंध की जाँच के लिए बौद्ध ग्रंथ दिव्यावदान का अध्ययन करें, जिसमें लिखा है कि नामसाम्य के कारण सम्राट अशोक को अशोक वृक्ष बहुत प्रिय था या हजारी प्रसाद द्विवेदी की उस चंवरधारणी यक्षिणी को याद करें जो मथुरा संग्रहालय में अशोक वृक्ष का पौधा लिए खड़ी है।

🔸 अत: यह साफ़ है कि चैत शुक्लाष्टमी (इस साल 01 अप्रैल 2020) को मनाया जानेवाला वार्षिकोत्सव अशोकाष्टमी मूलत: सम्राट अशोक का जन्मदिन है, जिसमें पुराणकारों ने सावधानीपूर्वक सम्राट अशोक को विस्थापित करके सिर्फ अशोक वृक्ष को जोड़ लिया है।

(फारवर्ड प्रेस के फरवरी, 2016 अंक में प्रकाशित )
Rajendra Prasad Singh सर